शालेयज्ञान विज्ञान इत्त्ता ५ वी


👉 शरीराच्या आतमध्ये असलेल्या इद्रीयांना आतरीद्रिय म्हणतात .

👉 फुफ्फुस , हृदय ,अन्ननलिका ,यकृत , आतडी , स्वादुपिंड व मेंदू हि आंतरीद्रिय आहेत .

👉 शरीराच्या सर्व अवयावर नियंत्रण मेंदू करतो .

👉 केसासारख्या लहान रक्तवाहिन्याना केशवाहीन्या म्हणतात .

👉 फुफ्फुसामध्ये औक्सिजन रक्तात मिसळतो .

👉 एक्स - रे फोटो न काढता पडद्यावर दिसणाऱ्या चित्रांवरून डॉक्टर माहिती मिळवतात या तंत्रास   स्क्रीनिंग म्हणतात .

👉 सध्या सोनाग्राफी तंत्रास शरीराच्या  आतील भागाची चित्रे  पाहता येतात .

👉 अन्न्त्रचे रुपातर विद्राव घटकात होणे आणि नंतर ते रक्तात मिसळणे या क्रीयास अन्त्रचे पचनास मदत होते
पाचकरसामुळे  अन्न पचनास मदत होते .

👉 तोडात अन्न घातल्यावर पचन क्रियेला सुरवात होते .

👉 हिवताप ,टायफॉईड , कावीळ , व कॉलर  हे साथीचे रोग आहेत तर क्षय ,घटसर्प , हे संसर्ग जन रोग आहेत .

👉 टायफॉईड , जुलाब ,कॉलर हे आतड्याचे रोग आहेत .

👉 टायफॉईड , कावीळ , व कॉलर ,कावीळ पोलिओ हगवण या रोगाचा प्रसार पाण्यावाटे होतो .

👉 क्षय रोगाचा हवेतून प्रसार होतो .

👉 खरुज , नायटा , हे त्वचा रोग  स्पर्शावाटे इतरांपर्यत पोचतात .

👉 पाणी  १५ ते 20 मिनिटे उकळल्यावर त्यातील जंतूचा नाश होतो .

👉 यात्रेकरूना कॉलर प्रतिबंध लस टोचली जाते .

Next Page Comming Soon 

No comments:

Post a Comment